Posts

Showing posts from January, 2022

बहामनी साम्राज्याची स्थापना

Image
१२ ऑगस्ट १३४७:- दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याची स्थापना १२ ऑगस्ट १३४७:- बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला. इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या...

बहमनी सत्ता

बहमनी सत्ता बहमनी सत्ता (इ. स. १३४७-१५३८). मध्ययुगात द. भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता. त्याच्या विरूद्ध इ. स. १३२७ पासून बंडाळीला सुरूवात झाली होती. ती शमविण्यासाठी मुहंमद तुघलक याने दक्षिणेतील अमीरांना विश्र्वासघाताने ठार मारण्याचा कट रचला; पण तो उघडकीस येऊन सुलतानाने पाठविलेल्या दूतासच ठार मारण्यात आले (इ. स. १३४५) आणि अमीरांनी आपला पुढारी अमीर जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (१३४७). त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण करून ३ ऑगस्ट १३४७ रोजी बहमानी राज्याची स्थापना केली. त्याच्या मूळ घराण्यविषयी तसेच नावाबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. बुर्हान-इ-मआसिर व तबकात-इ- अकबरी या ग्रथांनुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन त्याचा हसन गंगू हा मुलगा. हे दोन्ही ग्रंथ फिरिश्ता (१५५० - १६२३ ?) पूर्वी लिहिले गेले; तरी फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे...

अहमदशाह बहमनी

अहमदशाह बहमनी (Ahmad Shah Bahmani) Post published: 05/11/2020 Post author: जयकुमार पाठक Post category: मध्ययुगीन इतिहास बहमनी साम्राज्याचा नववा सुलतान (कार.१४२२–१४३६). मूळ नाव शियाबुद्दीन अहमद. पहिला अहमदशाह म्हणून ओळख. हा चौथा बहमनी सुलतान दाऊदशाहचा मुलगा, तर आठवा बहमनी सुलतान फिरोझशाह (कार. १३९७–१४२२) याचा धाकटा भाऊ होता. फिरोझशाहला सुलतानपद मिळवून देण्यात अहमदशाहचा सिंहाचा वाटा होता. फिरोझशाहने सुलतान झाल्यावर अहमदशाहास आमीर उल उमरा हे पद दिले. त्याने फिरोझशाहशी एकनिष्ठ राहून बहमनी साम्राज्य वाढवण्यास मदत केली. परंतु पुढे फिरोझशाहने आपला पुत्र हसनखान यास सुलतान बनविण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा अहमदशाहने गादीसाठी हक्क सांगितला आणि फिरोझशाह विरुद्ध बंड पुकारले. अखेर अहमदशाहची वाढती ताकद पाहून फिरोझशाहने स्वतःहून सुलतानपदाचा त्याग केला आणि गुलबर्गा येथे अहमदशाहला सुलतान म्हणून मान्यता दिली (१४२२). राज्य मिळविण्याच्या कामात त्याच्याबरोबर सहभागी असणाऱ्या खलफ हसन बसरी या परदेशी घोडे व्यापाऱ्याची अहमदशाहास खूप मदत झाली. या मदतीचे बक्षीस म्हणून सत्तेवर येताच अहमदशाहने खलफ हसन याची मुख्य...

बहमनी सत्तेचा उदय

बहमनी सत्तेचा उदय Post published: 21/02/2019 Post author: जयकुमार पाठक Post category: मध्ययुगीन इतिहास Post comments: 1 Comment मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने इ. स. १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले. राजधानी देवगिरी उर्फ दौलताबादला हलविली, तरी मुहम्मदाला वारंवार उत्तरेत जाणे भाग पडत ...

बहमनी सल्तनत

Image
बहमनी सल्तनत बहमनी सल्तनत  ( 1347- 1518 )  दक्कन  का एक  इस्लामी  राज्य था। इसकी स्थापना ३ अगस्त १३४७ को एक  तुर्क-अफ़गान  सूबेदार  अलाउद्दीन बहमन शाह  ने की थी।  इसका प्रतिद्वंदी  हिन्दू   विजयनगर साम्राज्य  था। १५१८ में इसका विघटन हो गया जिसके फलस्वरूप -  गोलकोण्डा ,  बीजापुर ,  बीदर ,  बीरार  और  अहमदनगर  के राज्यों का उदय हुआ। इन पाँचों को सम्मिलित रूप से  दक्कन सल्तनत  कहा जाता था। सन् 1470 का बहमनी सल्तनत इमादशाही- अल्लाउद्दीन हसन के उपरांत  मुहम्मदशाह प्रथम  सुल्तान बना ।इसके काल में ही सबसे पहले  बारूद  का प्रयोग हुआ।शिहाबुद्दीन अहमद प्रथम ने अपनी राजधानी गुलबर्गा से हटाकर बीदर में स्थापित की।इसने बीदर का नाम मुहम्मदाबाद रखा। इमादशाही (1484-1572 CE) - वरहद के एलिकपुर में हाल के दिनों में एकमात्र स्वतंत्र राज्य। इस परिवार के शासनकाल के दौरान, दूल्हा बहुत महत्वपूर्ण और विस्तारित हो गया। इस परिवार के संस्थापक फतेहुल्लाह हैं। फतेहुल्लामदशाह (...

बहामनी सल्तनत

Image
बहामनी सल्तनत दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत बहामनी सल्तनत  (मराठी लेखनभेद:  बहमनी सल्तनत ) ही  इ.स.च्या १४व्या  व  १५व्या शतकांत  अस्तित्वात असलेली  दक्षिण भारतातील  पहिली स्वतंत्र  इस्लामी  सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील  गुलबर्गा  आणि  बीदर  येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती. बहामनी सल्तनत इ.स. १३४७  –  इ.स. १५२७ राजधानी १.गुलबर्गा (१३४७-१४२५),२.बिदर (१४२५-१५२७) शासनप्रकार राजतंत्र बहामनी सल्तनतीचा विस्तार दर्शवणारा आधुनिक नकाशा. गुलबर्ग्याचे स्थान बिंदूने दाखवले आहे. मूळच्या [बादाख्शान]] येथील  ताजिक  वंशात जन्मलेल्या  अल्ला‍उद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू  याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसन च्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला.इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून  अहमदनगराची   निजामशाही , वर्‍हाडातील  इमादशाही ,  बीदर ...

चालुक्य घराणे

Image
चालुक्य घराणे चालुक्य घराणे :  दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या. कोरीव लेखांत या घराण्याचे नाव चालिकी, साल्की, चलिक्य, चालुक्य, चलुकिक इ. विविध प्रकारांनी आढळते. हे घराणे मूळचे कर्नाटकातील पण दहाव्या शतकापासून दक्षिणेतील कल्याणीच्या राजवंशाने स्वतःस सोमवंशी कल्पून उत्तरेतील सुप्रसिद्ध पौराणिक सोमवंशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उलट बादामी चालुक्यांची एक शाखा वेमुलवाड्याचे चालुक्य स्वतःस सूर्यवंशी म्हणवीत. या घराण्याचा मूळ पुरुष उदयन व त्यानंतरचे अठ्ठावन राजे अयोध्येस राज्य करीत होते, त्यातील शेवटचा विजयादित्य दक्षिणेत आला. त्याने त्रिलोचननामक पल्लव राजाचा पराजय केला. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या विष्णुवर्धननामक पुत्राने चालुक्य पर्वतावर भगवती, नंदा गौरी, कार्तिकेय, नारायण, सप्तमातृका या देवतांची आराधना केली आणि कदंब, गंग इ. राजवंशांना जिंकून आपले रा...